मुंबई दि.१२ (प्रतिनिधी):- यावेळेस ना.अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे पाच वर्षांमध्ये बीड जिल्ह्याचा विकास बारामतीसारखा होईल. अशी अपेक्षा संपूर्ण जिल्ह्यावासीयांकडून...
Read moreबीड(प्रतिनिधी) संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये बुधवारी पहिली सुनावणी झाली. केज कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली. पुढची सुनावणी बीडच्या कोर्टात होण्याची...
Read moreमुंबई (प्रतिनिधी) अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करून, माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडेंचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले. यापूर्वी शेषराव...
Read moreनवी दिल्ली (प्रतिनिधी) भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका...
Read moreमुंबई (प्रतिनिधी) शरद पवार यांच्याविषयी आदराने बोलणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन पवारांना प्रथमच खडे बोल सुनावले....
Read moreजालना (प्रतिनिधी) मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले होते. आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले होतं. गेल्या पाच दिवसांपासून हे...
Read moreमुंबई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व...
Read moreबीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली...
Read moreमुंबई (प्रतिनिधी राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री...
Read more