ऑनलाईन वृत्तसेवा

शिवसृष्टी’ हे प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र.

पुणे (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आंबेगाव, पुणे येथे 'शिवसृष्टी'च्या द्वितीय चरणाचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना...

Read more

सहावा राज्य वित्त आयोग स्थापन होणार.

मुंबई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. ही बैठक वादळी झाल्याचं समजतेय.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

Read more

संदीप क्षीरसागरांकडून पुन्हा अजितदादांची भेट

जुन्नर दि.१६ (प्रतिनिधी):- बीड शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आताही रविवारी (दि.१६) रोजी...

Read more

भारतरत्न नानाजींच्या विचारात सर्व प्रश्नांची उकल- डॉ. उपेंद्र कुलकर्णी

सावरकर महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोपबीड (प्रतिनिधी) सध्याच्या परिस्थिती मध्ये समाजात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची उकल करायची असेल तर...

Read more

भरतमुनींचे नाट्यशास्त्र हे भारतीय कलांचे उगमस्थान-महेश वाघमारे

भरतनाट्यमने संस्कार भारतीचा भरतमुनी स्मरण दिन संपन्न. बीड(प्रतिनिधी) भरतमुनींनी ब्रह्मदेवाच्या आदेशाने नाट्यशास्त्राची निर्मिती केली. नाट्यशास्त्र हा संस्कृत मधील ग्रंथ सर्व...

Read more

भारतरत्न नानाजींचे विचार समाजासाठी दिशादर्शक – कुलगुरू फुलारी

स्वा.सावरकर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटनबीड (प्रतिनिधी) देशातील तळागाळातील माणसाला केंद्रस्थानी ठेवून भारतरत्न नानाजी देशमुख यांनी आपल्या ग्रामविकासाच्या कार्याची उभारणी केली,...

Read more

नाना पटोले यांना डच्चू! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ

मुंबई (प्रतिनिधी) राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नाना...

Read more

जसप्रीत बुमराहविना भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये…

आयसीसीने भारताचा अंतिम संघ जाहीर केला आहे. आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा परतली आहे. या स्पर्धेसाठी अंतिम...

Read more

जसप्रीत बुमराहविना भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये…

आयसीसीने भारताचा अंतिम संघ जाहीर केला आहे. आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा परतली आहे. या स्पर्धेसाठी अंतिम...

Read more

पं.उपाध्याय यांच्या विचारांमध्ये समाजाच्या विकासाची बिजे – फडणवीस

मुंबई, दि. ११ - पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्मिक मानव दर्शन तत्त्वज्ञान मांडले. यांच्या या विचारांमध्ये समाजाच्या आणि देशाच्या विकासाची...

Read more
Page 7 of 35 1 6 7 8 35

ताज्या बातम्या


Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.